अभिषेकसोबत भांडण होतं का?, असं ऐश्वर्याला एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
त्यावर ऐश्वर्या म्हणाली की, 'नेहमीच! पण ते भांडण नसतं तर एक प्रकारची असंमती असते. जर भांडणं नाही झाली तर लग्न हे बोरिंग होऊन जातं'.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
अभिषेक एका मुलाखतीत म्हणाला होता की, 'भांडण करून कधीच झोपायचं नाही असं त्याने आणि ऐश्वर्याने ठरवलं आहे'.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
अभिषेक पुढे असं सुद्धा सांगितलं की, तो ऐश्वर्याला सॉरी बोलून भांडण तिथेच मिटवून टाकतो.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
एका मुलाखतीत अभिषेकने सांगितलं होतं की, एकदा ऐश्वर्याने रागावून त्याला रूमच्या बाहेर काढलं होतं.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
प्रो कबड्डी लीग जिंकल्यानंतर तो सत्यभामा युनिव्हर्सिटीचे संस्थापक जे. पी. आर यांना भेटायला गेला. तेव्हा तिथे त्याने पाहिलं की त्यांनी ट्रॉफी जमिनीवर ठेवलीये.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
अभिषेकने जे. पी. आर यांना याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, 'विजयी झाल्यावर त्याचं यश ते डोक्यावर नाही चढवून ठेवत'. त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर अभिषेकने घरी येऊन सर्व ट्रॉफी जमिनीवर ठेवल्या.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
रूमची अशी अवस्था बघितल्यावर ऐश्वर्याला राग आला आणि तिने अभिषेकला रूमच्या बाहेर काढलं. 'यामुळे दोन रात्र त्याला हॉलमध्ये झोपावं लागलं होतं', असं अभिषेकने सांगितलं.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं २००७ मध्ये लग्न झालं असून ते डिझ्नीलँडला हनिमूनसाठी गेले होते.
Image Source: instagram/aishwaryaraibachchan_arb
Thanks For Reading!